Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अक्षम्य निष्काळजीपणा! दिल्ली आयएएस कोचिंग सेंटर दुर्घटनेला जबाबदार कोण, 3 जीवांचे कुणी घेतले बळी?

नवी दिल्ली - दिल्लीतील राजेंद्रनगर येथील कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन उमेदवारांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आयएएस परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेवढी भीषण आणि दुर्दैवी तेवढीच निष्काळजी या कोचिंग सेंटर व्यवस्थापनाने केली आहे.

प्रश्न हा की, ज्यांनी भविष्याची स्वप्ने पाहत दिल्ली गाठली. त्यांच्याच नव्हे तर कुटुंबांची स्वप्नही उद्धवस्त झाली. या निष्पाप तीन जीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण? या दुर्घटनेचे आरोपी कोण हा प्रश्न आहे. या दुर्घटनेनंतर आता काय उपाय करता येतील हाही प्रश्न तेवढाच मोठा आहे.

Delhi IAS coaching accident  3 dead students protest latest update

3 उमेदवारांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+